तुकाराम गाथा
(लवकरच प्रसिद्ध होत आहे)
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांचा अस्सल गाथा. तुकारामांनी ज्या भाषेत अभंग लिहिले, त्या भाषेत कोणताही बदल न करता हा गाथा सिद्ध करण्यात आला आहे.
सार्थ ज्ञानेश्वरी
(लवकरच प्रसिद्ध होत आहे)
संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्या काळात ज्ञानेश्वरी लिहिली त्या काळातील मराठी भाषा आणि आताची मराठी भाषा यांत खूप अंतर पडले आहे. त्यामुळे सामान्य वाचकांस ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा अर्थ कळत नाही. गाथा प्रेसने प्रसिद्ध केलेल्या ज्ञानेश्वरीत ओव्यांचा अस्सल अर्थ आहे.
(लवकरच प्रसिद्ध होत आहे)
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांचा अस्सल गाथा. तुकारामांनी ज्या भाषेत अभंग लिहिले, त्या भाषेत कोणताही बदल न करता हा गाथा सिद्ध करण्यात आला आहे.
सार्थ ज्ञानेश्वरी
(लवकरच प्रसिद्ध होत आहे)
संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्या काळात ज्ञानेश्वरी लिहिली त्या काळातील मराठी भाषा आणि आताची मराठी भाषा यांत खूप अंतर पडले आहे. त्यामुळे सामान्य वाचकांस ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा अर्थ कळत नाही. गाथा प्रेसने प्रसिद्ध केलेल्या ज्ञानेश्वरीत ओव्यांचा अस्सल अर्थ आहे.